छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त सातारा येथे आयोजित करण्यात आलेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न झाली.
महाराष्ट्राची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी सातारा येथील माजी नगराध्यक्ष तसेच याच महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कोंडीराम गवळी- सावकार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला.
कराड ड्रग्ज प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही सहभाग आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या तेरा गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश निर्गमित केले आहेत.
सायबर फ्रॉड झालेले एक कोटी 53 लाख रुपये वाई एमआयडीसीतील मालाज कंपनीला परत करण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेसह सायबर पोलिसांना यश आले आहे.
सातारा पोलीस दलाचा सूर्या नावाचा श्वान 68 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पहिल्यांदाच सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
छत्रपती शिवराय हे तत्कालीन परिस्थितीतील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी युगपुरुष होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन विचार दिले.
जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर, ता. पाटण जि. सातारा येथे सातारा सिंचन मंडळ, सातारा जिल्ह्यासाठीची रब्बी हंगाम सन 2024-25 कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
ना. अजितदादा पवार यांच्यामुळेच सातारा जिल्ह्याचा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे.