दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया परिषदेदरम्यान’ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सातारा पालिकेने एक ते तीन लाख या लोकसंख्या अंतर्गत संपूर्ण विभागात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
बालरंगभूमी परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये नवीन कार्यकारणीची रचना करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केळकर व कार्याध्यक्षपदी रेश्मा वाळिंबे यांची निवड करण्यात आली.
साताऱ्यातील मध्यवर्ती भागातील शाहूनगर येथे एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून एक वेश्या व्यवसाय करणारी महिला आणि दलाल असलेला मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.
उमेद महिला बचत गटांच्या मिनी सरस मानिनी जत्रेत बचत गट उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या ७५ स्टॉल व खाद्यपदार्थांचे २५ स्टॉल सहभागी होणार आहेत.
सातारा शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर दररोज वाहतूक कोंडी होत असते.
स्वच्छ सातारा जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी एमआरएफ (Material Recovery Facility) सेंटरची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी दिली.
जनावरांना अमानुष वागणूक देत दाटीवाटीने वाहनांत कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याचा प्रकार जकातवाडी (ता. सातारा) येथे उघडकीस आला आहे.
उत्कृष्ट लोकसहभाग प्रशासनाचा समन्वय अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर वृक्ष लागवडीसह स्वच्छतेचा काटेकोर आग्रह यामुळे सातारा पालिकेने माझी वसुंधरा अभियानामध्ये पुणे विभागात राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दि. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे इंडीया एआय समिट अँड एक्स्पो 2026 या समिटचे आयोजन करण्यात येत आहे.