जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले आहे अशा जन्म देणाऱ्या आई, जन्माला घालणारे वडील त्यानंतर शाळेत शिकवणारे शिक्षक आणि संपूर्ण जीवनाला वळण लावणाऱ्या विविध क्षेत्रातील तसेच व्यवसायातील नोकरी धंद्यातील गुरूंना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमेला गुरुवंदन, गुरु पूजन केले जाते.
सध्याच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचे समोर येत आहे.
सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळविले आहे.
शेतीसाठी जेथे पूर्वीचे रस्ते आहेत, तेथे नवे रस्ते तयार करण्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटामध्ये बुधवारी दरड कोसळली. दरड कोसळत असताना या ठिकाणी कुठलेही वाहन आले नसल्याने जीवितहानी टळली आहे.
आषाढ महिन्यातील बैल बेंदूर सणा निमित्त सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील माने परिवाराने आपल्या लाडक्या सर्जा राजांची अशी भव्य मिरवणूक निघाली.
मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले.
सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.