शहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणार्या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात.
जुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टल रद्द करणे, कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी शाळा तातडीने बंद करण्याच्या अनेक वादग्रस्त निर्णयाला विरोध करत सातारा जिल्हा संस्थाचालक तसेच शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी शुक्रवारी भव्य मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले.
माण तालुक्यातील शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्याचा आनंद सर्वदूर पसरु लागला आहे. या संमेलनात खारीचा तरी वाटा माझा असावा, यासाठी देणगीचा ओघ वाढत आहे.
जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले आहे अशा जन्म देणाऱ्या आई, जन्माला घालणारे वडील त्यानंतर शाळेत शिकवणारे शिक्षक आणि संपूर्ण जीवनाला वळण लावणाऱ्या विविध क्षेत्रातील तसेच व्यवसायातील नोकरी धंद्यातील गुरूंना आदरपूर्वक वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमेला गुरुवंदन, गुरु पूजन केले जाते.
सध्याच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचे समोर येत आहे.
सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळविले आहे.
शेतीसाठी जेथे पूर्वीचे रस्ते आहेत, तेथे नवे रस्ते तयार करण्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे.