सातार्यातील आरोग्यसेवा क्षेत्रात ऐतिहासिक घडामोडी घडत असून जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करुन बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे.
राज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६ ते ३० जून अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 30 जून रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे.
महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे.
दिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जुन पासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, असे निर्देश देऊन यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे.
जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे.
सर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.
शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील.