पावसाळा सुरु झाला की आहाराची, तब्येतीची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण पावसाळ्यातच अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
अवकाळीच्या नुकसान भरपाईचे वाटप जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. साधारण १५ कोटींचे वाटप केले जात आहे. यामध्ये पडलेली घरे, पशुधन, दुकानदार, टपरीचालकांच्या नुकसानीसह शेतीच्या नुकसानीचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात होत आहे. हे संमेलन ‘न भूतो...न भविष्यती’ करण्यासाठी सातारकरांनी वज्रमूठ बांधली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिनांक 26 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद नगरीत आगमन होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत.
सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी प्रथमच जूनमध्येच कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे.
शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी योग नियमीत जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे यासाठी येत्या 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात योगा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे
हिंदी भाषेची सक्ती कोणत्याही शाळांमध्ये करण्यात येवू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र दिले आहे.