गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याला तडाखा देणार्या वळीव पावसाने गुरुवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली आहे.
तासवडे, ता. कराड येथील एम आय डी सीतील शेतीची खते बनवण्याचा बहाणा करणार्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. मान्सून सातार्यात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 23 मंडलांमध्ये 65 मिलिमीटर ची मर्यादा ओलांडली आहे.
सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
लोकांना त्यांच्या जीवनात आनंद शोधायला लावणारे अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव अर्थात सद्गुरु यांचे आजघडीला लाखो अनुयायी आहेत.
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली.
सातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी सव्वातीन वाजता उडून देणार, असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.
ऑपरेशन सिंदुर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस चे वतीने बुधवारी २१ मे रोजी जय हिंद यात्रा काढली.
ऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचे वस्तुस्थिती करणारे कथन करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सांगावे.