बुद्ध विचार उर्जेसारखा असल्याने सिद्ध, वारकरी आदी परंपरेत आढळुन येत आहे. असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान अवैद्य दारु कुठेही विक्री होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू. जास्तीत जास्त कारवाया करु.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे शेतकरी आज ऊस बिलावाचून शांत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे सोमवार दि.१४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये उद्दीष्टांपेक्षा जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधणे व विविध निकषांच्या आधारे ९२.५ टक्के गुणांकन मिळवून सातारा जिल्हयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
प्रमिलाताई शिंदे यांनी गेली ३४ वर्षे सेवा चांगली केली आहे.म्हणूनच त्यांनी जिल्हा रुग्णालयात प्रत्येकाच्या हृदयात नाव कोरले आहे.
राज्यातील पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सुरळीत मिळावा आणि अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेवु नयेत म्हणुन दिनांक १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत महाराष्ट्र शासणाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे.
अनुसुचित जाती, जमाती व दुर्बल घटकातीलल व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेतकरी सभासदांचा कौल मान्य केला आहे. मात्र सत्ताधार्यांनी कारखाना जिंकला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याचा अविर्भाव ठेवला आहे.