शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सर्वसामान्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिनी मंत्रालय उभे केले.
सर्वांत जास्त अनुदानित महाविद्यालये असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदी महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले आहे.
मला किती मिळेल याचा कधी हिशोब केला नाही. मी केलेल्या कामातून किती लोक माझ्या पाठीशी राहतील, किती मत देतील याचा कधी विचार केला नाही.
मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.
हिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात असतात. त्यात हिरवे मटार ही भाजी अनेकांची आवडती असते. त्यामुळे ओले मटार बाजारातून घरी आवर्जून आणले जातात.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवूड हॉटेल शेजारील सर्वे नं 22/ब/6 या चेरी रैना कौल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला.
देऊर ता. कोरेगाव चे सुपुत्र अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात १८ वा क्रमांक पटकावला.