महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातामध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बचतगट चळवळ ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेले राजकीय संतुलन आणि काही धक्कातंत्रे यानिमित्ताने समोर आली आहेत.
सततच्या धावपळीमुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. नेहमी नेहमी काम करत राहिल्यामुळे हातपाय दुखणे, गुडघे दुखी, कंबरदुखी इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
दुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, माण, खटाव, फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो या दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची काही लोकांची कल्पना आहे.
थंडीच्या दिवसांत हातापायांना भेगा पडणं (How to heal cracked heels & hands in winters) तसेच त्वचा कोरडी पडण्याची समस्या सतावते. त्वचेच्या बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात त्वचेचा संपूर्ण पोतच खराब होतो. त्वचा खूपच रुक्ष आणि कोरडी दिसू लागते.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या एका वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव पुणे, नागपूर येथील वन विभागाने मुख्यालयाला पाठवला होता. मुख्य वन्यजीव रक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे.