महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले…
सविस्तर वृत्तसंजय शेलार यांचा खून झाला आणि तो का, कोणी, कसा केला याबाबतच्या प्रश्नांनी सातारकरांच्या मनात विचारांचे काहूर माजले. या खून प्रकरणात अरुण कापसे यांच्यासारख्या ‘बड्या’ व्यावसायिकालाही गोवण्यात (?) आले. मात्र, तांत्रिक कारणाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना सोडूनही देण्यात आले. मात्र, यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकास शेलार खून प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.
सविस्तर वृत्तलहान मुलांसह मोठ्यांना दालमखानी हा पदार्थ खायला खूप आवडतो. नेहमी नेहमी जेवणात डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सविस्तर वृत्त१८९४ साली पुण्यातील केसरी वाडा येथे टिळकांनी गणपतीच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली. गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते, हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो.
सविस्तर वृत्तधरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत.
सविस्तर वृत्त