ऐन लग्नसराईच्या दिवसांत महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि पुण्यात लाखो रुपयांचे बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. हे पनीर आरोग्यासाठी खूप घातक आहे.
धरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे.
आजकाल बहुतेक प्रत्येकालाच केसांच्या लहान - मोठ्या समस्यांनी सतावले आहे. केसगळतीपासून ते केसांत कोंडा होण्यापर्यंत प्रत्येकीच्या केसांच्या समस्या या फार वेगवेगळ्या असतात.
विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे.
सातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 709 खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. तर एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील 103 खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्या चे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. आता या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ आदी धार्मिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, रिपब्लिकन सेना, वंचित, आरपीआय आदी राजकीय विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले.
पपईच्या पानांचे फायदे आहारात फळांचा समावेश करावा असे अनेकदा म्हटले जाते. पपई हे देखील असेच एक फळ आहे जे आरोग्यासाठी फक्त एकच नाही तर अनेक फायदे देते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list, APK किंवा PM Kisan, APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे.