सातारा येथील शाहूनगर परिसरातील हिंदकेसरी बलमाचा गोठा परिसरात सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान परिसरात बिबट्या दिसला.
बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जनक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानं करण्यात आला.
मुनावळे तालुका जावली या ठिकाणी जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपाययोजना कराव्यात.
शेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, विशेषतः हृदयविकार असलेल्या लोकांसाठी ही काळजी करण्यासारखी वेळ असते.
सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सायरन वाजता क्षणीच कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक शिरीष खुटाळे व संचालिका सौ. शुभांगी खुटाळे यांनी सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 12 मार्च 2025 रोजी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती.