महिला व बालकांविषयी असणाऱ्या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांच्या निर्मिती मागचा हेतू लक्षात घेऊन त्यांची सर्वच संबंधित यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे पडीक असणारी जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी, यासाठी 26 वर्षापासून लढा सुरू आहे.
गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर नजीकची अतिक्रमणे सातारा पालिकेने सोमवारी हटवली. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये भर दुपारी जोरदार वादावादी झाली.
कोडोली येथील शेतकरी पृथ्वीराज हनुमंत जाधव यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम ग्रामपंचायतीने रोखले आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे.
महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य सातार्यातील दोन तरूणांनी केले आहे. सातार्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, उष्माघाताचा धोका वाढतो आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
रा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती.
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
योगाचा रोजच्या आयुष्यात अवलंब केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारतेच असे नाही तर मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक जागृकता निर्माण होण्यासही मदत होते.