पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-Gram-G अधिनियम अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत, या निर्णयाचा देशातील तमाम जनतेच्या वतीने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर निषेध केला आहे.
छत्रपती शाहु महाराजांनी ज्या राजसदरेवरुन आदेश दिल्यामुळे मराठा साम्राजाचा विस्तार अटकेपर्यंत झाला. त्याच राजसदरेवर स्वाभिमान दिन मोठ्या दिमाखात पार पडला.
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, सातारा येथे पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
शाहुनगर येथील किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवकालीन गडकोट हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असून मराठी अस्मिता व राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहेत.
रस्त्यावर बेदरकारपणे टेम्पो उभा करून ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलेल्या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या विस्तारिकरणाच्या कामास मंजूरी मिळाली असून कामाच्या निविदा आज प्रसिद्ध झालेल्या आहेत.
या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे.
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आणि उपस्थित सर्व मराठीजनांची मने त्यांनी जिंकली.