राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. जिल्हा कक्षाने मागील सात महिन्यांत 5 कोटी 87 लाख 99 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराचा यावर्षीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याबाबत दरवर्षी कास पठार कार्यकारी समितीकडून हंगामाचे संपूर्ण नियोजन केले जाते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व 11 आगारातून जादा बसेस सोडणार आहेत.
बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी नागठाणे येथील डॉक्टर घाडगे यांच्याकडून झालेल्या गर्भपात प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला. या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.
गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे.
जागतिक वारसा स्थळाचा मान मिळवलेल्या कास पठाराने आपला रंगीबेरंगी खजिना पर्यटकांसाठी खुला करण्यास सुरुवात केली आहे.
वेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.
दर वर्षीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी यंदा जुलै, ऑगस्टमध्ये दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य सरकारने विविध विभागांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.