राज्यात आज 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. सर्व नेते, कलाकार नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण मतदान सुरू झ्लायच्या अवघ्या काही तासातच बारामती मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्तश्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सोहळा आणि विष्णू पंचायतन यागाची आज मंगळवारी दुपारी सांगता झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
सविस्तर वृत्तकर्नल संतोष महाडिक यांनी प्राणपणाने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. त्यांचे नेतृत्व गुण आणि धडाडी ही आजच्या युवा पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. या बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्ह्यातील 3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत.
सविस्तर वृत्तपुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना वाचवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होता. 19 मे रोजी घडलेल्या या अपघातात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती.
सविस्तर वृत्तगेट टुगेदर म्हटलं की, हायस्कूल, कॉलेज येथील बॅचचा, ही संकल्पना. पण या सर्व बाबींपेक्षा ज्या शाळेत शैक्षणिक पाया रचला तिथे गेट टुगेदर होणे नशिबावानच मित्र म्हटले जात आहेत. झेडपीच्या शाळेतील इयत्ता चौथी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा.
सविस्तर वृत्तमहायुतीचे नेते युतीधर्म पाळत नसून रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने प्रचाराच्या माध्यमातून मांडले जात नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
सविस्तर वृत्त२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून जाईल, याची काळजी घ्या. असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
सविस्तर वृत्त