सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.
जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून, २४ तासात महाबळेश्वर येथे ४७, तर नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात १०३.६४ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
राज्य शासनाकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नद्या व तलावांत विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
गणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्या दुधाला अधिक मागणी असते. त्यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली.
गणेश भक्तांचा प्रिय असणारा चैतन्य सोहळा अर्थात गणेशोत्सव हा उत्तरार्धाच्या टप्प्यात आहे, तर मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा ईद-ए-मिलाद हा सण येत्या शुक्रवारी (दि ५ ) साजरा केला जाणार आहे.
जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. जगभरातील लोक आपल्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. कुणाचा बीपी हाय असतो, कुणाचा बीपी लोक असतो. कुणाचं बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं.
शिक्रापूर, जि.पुणे येथे शनिवारी सायंकाळी कुख्यात गुंड व कोयता गँगचा म्होरक्या लखन भोसले याचा सातारा शहर पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन झाले.
तामिळनाडूचे दिलेले आरक्षण हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होण्याअगोदर दिलेले आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही.